महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
वर्दीवर नसताना पोलिसांना करता येणार नाही कारवाई…….!
मुंबई दि.13 – राज्यातील पोलिसांना कारवाई करताना पोलीस कर्मचाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना यापुढे वर्दीत राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबई पोलीस…
Read More » -
महिलेच्या तक्रारीनंतर माजीमंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत, …….!
यवतमाळ दि.१३ – शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. संजय राठोड यांच्या विरोधात एका…
Read More » -
महाराष्ट्रा समोर नवे संकट…..आरोग्य यंत्रणा अलर्ट……!
पुणे दि.३१ – महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचं चित्र असताना पुणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसमोर मोठं नवं संकट उभं राहिलं…
Read More » -
राज्यसरकार राबवणार लोकाभिमुख उपक्रम……!
मुंबई दि.३१ – राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर आता डायल 112 हा तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम राबवण्याची योजना आखली आहे. त्यानुसार एखाद्या…
Read More » -
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रुग्णालयात दाखल…….!
मुंबई दि.२८ – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून…
Read More » -
स्थानिक स्तरावर यंत्रणा कार्यान्वित करा,राज्य सरकारचे आदेश……!
पुणे दि.28- महाराष्ट्र सरकारनं मराठा समजातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील सगळ्या तहसीलदार आणि विभागीय आयुक्तांना…
Read More » -
”त्यावर” आता मुख्यमंत्री निर्णय घेतील, ना.राजेश टोपे यांचे वक्तव्य……!
मुंबई दि.२७ – राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं दिसतंय. परंतु, तज्ज्ञांकडून…
Read More » -
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची याचिका फेटाळली…..!
मुंबई दि.22 – माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकार या दोघांच्याही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द…
Read More » -
वीजचोरी आणि थकीत वीज बिलावर महावितरण चा नामी उपाय…..!
बीड दि.२१ – घरगुती वीज ग्राहकांच्या वीज मीटरच्या तक्रारींवर राज्याच्या ऊर्जा विभागाने स्मार्ट मीटरचा तोडगा काढला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद…
Read More » -
मृतांच्या वारसांना केंद्राकडून दोन तर राज्यांकडून पाच लाखांची मदत जाहीर……!
मुंबई दि.१८ – मुंबईत कालची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला…
Read More »