महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
जुन्या पेन्शन बाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य……!
मुंबई दि.२२ – जुन्या पेन्शन योजनेबाबत आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळं सरकारी…
Read More » -
शिंदे – फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय……!
मुंबई दि.१६ – गेल्या 6 महिन्याच्या सत्तेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बरीच चांगली कामं केल्याचं दिसून आलं. तसेच अनेक निर्णयामुळे त्यांना…
Read More » -
व्हॉइस ऑफ मीडियाची राज्य कार्यकारिणी जाहीर……!
बीड दि.२६ – जिल्हा पत्रकारितेतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व तथा दैनिक प्रजापत्र चे सहसंपादक संजय मालानी यांची वाईस ऑफ मीडियाच्या राज्य…
Read More » -
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा……!
मुंबई दि.१८ – राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट दिलं असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं ऑक्टोबरचं वेतन दिवाळीपूर्वीच होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या…
Read More » -
किरण पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश……!
बीड, दि. १४ – शिक्षण क्षेत्रातील एक मोठा चेहरा तथा औरंगाबाद चे काँग्रेसचे नेते किरण पाटील यांनी दि.१४ रोजी भाजपचे…
Read More » -
केवळ शंभर रुपयांत दिवाळी पॅकेज,गोरगरिबांची दिवाळी होणार गोड……!
राज्यातील गोरगरीब जनतेची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. कारण शिंदे- फडणवीस सरकार रेशन कार्ड धारकांसाठी रवा, चणाडाळ, साखर आणि तेल…
Read More » -
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातही राहणार एक खुर्ची राखीव…..!
मुंबई दि.5 – महाराष्ट्राचं लक्ष मुंबईतल्या दसरा मेळाव्याकडे लागलंय. मुंबईत बीकेसी ग्राउंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा संपन्न होणार…
Read More » -
महाराष्ट्रात आजपासून ”हॅलो” नव्हे तर ”वंदे मातरम”……!
केज दि. २ – आजपासून महाराष्ट्रात आता फोनवर संभाषण करताना हॅलोऐवजी ‘वंदे मातरम’ ने संवादाची सुरुवात शनिवारी (दि. १) काढला…
Read More » -
शिक्षकांना दिले जाणार शेतीचे धडे……!
मुंबई दि.१६ – शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी योजनांसाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश कृषि मंत्री…
Read More » -
महाराष्ट्रात मेगा भरती, शिंदे – फडणवीस सरकारची घोषणा…..!
मागील दोन ते तीन वर्षात कोरोना महामारीमुळे कोणत्याही प्रकारची भरती करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनामध्ये संभ्रम…
Read More »