#Social
-
मातंग समाजाला एकत्र करून प्रगती साधण्याचा प्रयत्न – प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे…….!
केज दि.२३ – मातंग समाजाची तरुण पिढी शिक्षणापासून दूर राहत असून समाज बांधव अज्ञानामुळे अंधश्रद्धेत गुरफटले आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःच्या…
Read More » -
मातंग समाजाने गुलामगिरीची साखळी तोडून शिक्षणाच्या प्रवाहात यावे – अजिंक्य चांदणे…..!
गेवराई दि. २३ – आजही मातंग समाजाची अवस्था बिकट आहे. गावकुसाबाहेर राहणारा समाज हा आज्ञानी प्रत्येक वर्षी मातंग समाजाचे लोक…
Read More » -
केजचे पीएसआय श्रीराम काळे यांना निरोप……!
केज दि.२२ – येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांची औरंगाबाद ग्रामीण येथे बदली झाली आहे. त्या निमित्त दि.…
Read More » -
डोक्यात कांही विचार सुरू होते, पण आता आत्महत्या करणार नाही……!
अहमदनगर दि.२२ – राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सुसाईट ऑडिओ क्लिप प्रकरणी अहमदनगर पोलीस विभागाने नवी माहिती दिलीय. अहमदनगरमधील पारनेरच्या तहसीलदार ज्योती…
Read More » -
संविधान वाचून रक्षाबंधन साजरा करू या………!
रक्षाबंधन खऱ्या अर्थाने रक्षा म्हणजे रक्षण करणे होय. आपल्याकडे दरवर्षी प्रमाणे रीतीवाज, चालीरीती आपण तशाच पुढे नेत असतो. आणि मराठी…
Read More » -
दैनिक वार्ता चे पुरस्कार जाहीर, 31 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरण…….!
अंबाजोगाई दि.21 – गेल्या 13 वर्षापासुन सातत्याने बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणार्या दैनिक वार्ता समुहाचा 13 व्या वर्धापन दिन हा येत्या…
Read More » -
आदर्श मुख्याध्यापिका शोभा खलिपे यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा…..!
सांगली दि.१९ – कडेगाव तालुक्यातील तोंडोली गावच्या रहिवाशी व जि.प.केंद्रशाळा नेवरीच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका शोभा खलिपे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…
Read More » -
केज तालुक्यात स्वातंत्र्यदिनी अनेक गावांत लाक्षणिक उपोषण संपन्न…….!
केज दि.१६ – स्वातंत्र्यदिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने होळ, बनसारोळा, युसुफवडगाव जि. प.गट पं.स.गणातील गावांत ध्वजारोहना नंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर रस्त्याच्या…
Read More » -
स्वातंत्र्यदिनी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा अनोख्या पद्धतीने सन्मान……..!
अकोला दि. 15 – जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आजच्या स्वातंत्र्यदिनी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला. बच्चू कडू यांनी…
Read More » -
दहा लाख लोकांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका……!
लातूर दि.१४ – ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये आज ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी…
Read More »