#Education
-
बीड जिल्ह्यात ”शिक्षक आपल्या दारी” उपक्रम राबविण्यात येणार…..!
बीड दि.६ – कोरोनामुळे प्राथमिक शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी “…
Read More » -
राज्यातील सर्वच शाळा सुरू करण्याच्या हालचाली…….!
मुंबई दि.६ – राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होत…
Read More » -
राज्यातील पूर परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर पुन्हा बदलली परीक्षेची तारीख…….!
मुंबई दि.५ – कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महत्वाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी होऊ लागल्याने…
Read More » -
सर्व शिक्षा अभियानाला मुदतवाढ…….!
नवी दिल्ली दि.४ – केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सर्व शिक्षा अभियान 2.0 ला मंजुरी दिली. सर्व शिक्षा अभियानासाठी किंमत 2.94 लाख कोटी…
Read More » -
रेकॉर्डब्रेक……! केज तालुक्याचा बारावीचा निकाल 100 टक्के……!
केज दि.03 – कोरोनामुळे अंतर्गत मूल्यमापणावर आधारित जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकाल रेकॉर्डब्रेक लागला असून केज तालुक्यातील 32 महाविद्यालयाचा म्हणजेच…
Read More » -
बारावीचा निकाल जाहीर, कोकण चा सर्वात जास्त तर औरंगाबाद विभागाचा निकाल कमी…….!
पुणे दि.3 – महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचीही…
Read More » -
आज दुपारी चार वाजता 12 वी चा निकाल होणार जाहीर, मात्र ”या” विद्यार्थ्यांना असणार दोन संधी……!
पुणे दि.३ – 12 वीचा निकाल आज जाहीर होणार असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक…
Read More » -
प्रतीक्षा संपली……बारावीच्या निकालाची तारीख अन वेळ ठरली…….!
मुंबई दि.२ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल उद्या (3 ऑगस्ट) जाहीर होणार आहे. सध्याच्या कोरोनास्थितीमुळे…
Read More » -
बारावीचा (सीबीएसई) निकाल आज होणार जाहीर……!
बीड दि.३० – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज बारावीचा निकाल म्हणजेच शुक्रवारी दुपारी अडीच वाजता जाहीर करण्यात येईल.वृत्तसंस्था ‘एएनआय’…
Read More » -
एसएससी बोर्डाने चार आठवड्यात निर्णय घ्यावा, हायकोर्टाचे निर्देश……!
मुंबई दि.३० – कोरोना संक्रमणामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र, या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून…
Read More »